आपले जीवन किती अस्थिर आहे हे ‘कोविड-१९’ने दाखवून दिले असून, निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे. अशा अवस्थेत काळजी न करता त्याच्याशी लढायला शिकायला हवे. यासाठी शांतचित्ताने भगवंताचे नामस्मरण करीत कर्तव्य पार पाडणे आणि एकमेकांना धीर देत आनंदी राहणे एवढ ...
घरातले शिकवायचे, डोळे उघडताच मुखात भगवंताचे नाव, सर्वांसाठी शुभभावना मनात असेल तर रोज आपली प्रभात सुरेख होऊ शकेल. आपल्या मनात शक्तींचा भंडार आहे. फक्त स्मृतीची कळ दाबण्याची गरज आहे. ...
आळस, दुर्लक्ष, आत्मविश्वासाचा अभाव, न ऐकून घेण्याची मानसिकता, चांगले-वाईट समजून न घेण्याची प्रवृत्ती अशा दोषांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी निसर्गाने दिलेल्या आंतरिक क्षमता कुजून जातात. ...
भारतातल्या मातीचा दर्जा चिंताजनक दराने कमी होत आहे. यामुळे मातीची पोषण पातळी कमी होईल आणि पाण्याचे दुर्भिक्ष वाढत जाईल. आता कृती करण्याची वेळ आली आहे! ...
‘काम’ हीच मानवी जीवनातील एकमेव प्रेरणा असून, ती नीट व्यक्त आणि तृप्त होणे यातच मानवी जीवनाचे सार्थक आहे. पण आपले सामाजिक नियम, बंधने यामुळे कामवासना दाबून टाकणे भाग पडते. हे चुकीचं आहे. नैतिक, धार्मिक कल्पना झुगारून त्या जागी नव्या नीतीची स्थापना केल ...
काहीजणांना ‘आसन’ किंवा ‘योगासन’ म्हटलं की त्यांना वाटतं डोकं खाली पाय वर करणे किंवा शरीर वेगवेगळ्या प्रकारे पिळणे. सदगुरू ह्या लेखात योगाविषयी असलेले सर्वसामान्य गैरसमज दूर करतात. ...