ज्या मातीवरून आपण चालतो, तिच्यापासून हे शरीर बनले आहे. हे आकळले, तर आणि तरच जीवन आमूलाग्र बदलेल. नाही तर मृत्यूनंतर मातीत मिसळण्याची वेळ येईल, तेव्हाच कळेल की आपणही खरे म्हणजे या मातीचाच एक हिस्सा आहोत!, सदगुरू जग्गी वासुदेव यांच्याशी विजय दर्डा यांन ...
अठराव्या शतकाच्या अगोदरच्या काळापासून तर धागेदोरे, मंत्रतंत्र, गावठी भगताचा पगडा, देवापुढे बळी, सती प्रथा, मानवी श्रेष्ठत्वांचे स्तोम अशा माऱ्यात समाज पिचला होता. ...
तैत्तिरीय उपनिषदात आनंदाच्या वर्णनात ब्रह्मानंदाचे मोजमाप सांगितले आहे. समजा, उत्तम आरोग्य, उत्तम अध्ययन, उत्तम सामर्थ्य आहे अशा सुंदर तरु णाला पृथ्वीचे राज्य मिळाले, तो पृथ्वीपती झाला, तर जो आनंद होईल, त्याला मानुषी आनंद म्हणतात. ...