महिला आज प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे , ती तितक्याच प्रयत्नांनी घर चालवण्यात हि अग्रेसर आहे , महिलादिनानिम्मित प्रल्हाद वामनराव पै यांनी महिलांविषयी केलेले हे मार्गदर्शन , पहा हा सविस्तर विडिओ ...
जीवन जगत असताना आपल्याला वाटत असते की अमूक एखादी गोष्ट केल्यामुळे आपली ही इच्छा पूर्ण होईल. जीवनामध्ये कोणतेही काम करत असताना लाजू नका. आपण जे काही काम करत असतो त्यावर मनसोक्त प्रेम करा. झाडूवाला जर झाडू मारत असेल तर ते कामसुद्धा श्रेष्ठच आहे. आपल्या ...
प्रत्येकाच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात दु:ख असतात. काही घरातील सदस्य ती दु:ख लपवण्याचा प्रयत्न करतात. पण घर म्हटलं तर सुख आणि दु:ख या दोन गोष्टी आल्याच. घरामधील प्रत्येक कुटुंबावर दु:खाची अनेक डोंगर उभी असतात. पण ही सगळी दु:ख तो कोणाजवळ मांडणार हा मो ...
आपल्याला देवाकडे मनातल्या भरपूर गोष्टी मागायची इच्छा असते. पण प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी आपल्या पूर्ण होऊ शकत नाही. देवाकडे काही मागण्याअगोदर आपण स्वत: ही गोष्ट देवाकडे का मागत आहोत या गोष्टीचा विचार केला पाहिजे. देव प्रत्येकाचे हट्ट पुरवू शकेल असे ...
आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला अथक मेहनत करण्याची जिद्द अंगी जोपासली पाहिजे. आपल्याला आपली परिस्थिती सुधारायची असेल तर जीवनामध्ये अनेक संकटे झेलण्याची शक्ती आपल्या अंगी निर्माण करावी लागेल. आपला जन्मच जर गरिब कुटुंबामध्ये झाला असेल तर आपण लाज बा ...
फार वर्षांपूर्वीच्या काळातील लोकांची देवावर नितांत श्रद्दा व विश्वास असायचा. देव म्हणजे सर्वकाही असा त्यांचा जणू समजच असायचा. जीवनामध्ये त्यांना कोणत्याही गोष्टीची अडचण भासू लागली की ते सरळ देवावर सोडायचे. कारण त्यांचा एकतर स्वत:वर विश्वास व आपण हे क ...
जीवनामध्ये मानवी शरीराचे अनन्य साधारण महत्व आहे. मानवी शरीराचे महत्व हे शब्दांमध्ये सांगणे तरी कठीण आहे. आपण जीवनामध्ये अनेक गोष्टी हे आपल्या शरीराच्या अवयवांवर निर्भर राहून करत असतो. आपले शरीर आपल्याला तंदुरूस्त राखण्यासाठी पथ्य पाळणे देखील गरजेचे आ ...
जीवन जगत असताना असे म्हटले जाते की, संसाराची गाडी ही दोन चाकांवर चालत असते. संसारातल्या या गाडीचे एक चाक जरी निघाले तर संसार मोडण्याची दाट शक्यता असते. समाजामध्ये मुलगा व मुलगीचे लग्न झाल्यावर ते एका विशिष्ट बंधनात अडकले जातात. दोघंही नव्याने आपल्या ...
संसार करताना परमार्थ कसा करायचा हे आपल्या हातात असते. परमार्थ करत असताना आपली देवावर भक्ती असली पाहिजे. परमार्थात संसार करायचा असेल तर आपल्याला आयुष्यात आपले अस्तित्व निर्माण करायला पाहिजे. संसार हा दोन व्यक्तिंवर प्रामुख्याने अवलंबून असतो. परमार्थात ...
आपण आपलं संपूर्ण आयुष्य खजिना म्हणजेच एखादी विशिष्ट प्रकारची वस्तू शोधण्यामद्येच वाया घालवत असतो. खजिना मग तो पैशांचा असू दे, लोभाचा असू दे किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा. आपल्या स्वत:मध्ये कोणत्या प्रकारचे टॅलेंट दडले आहे हे फक्त आपल्यालाच माहित असते. ...