आपल्या जीवनात बुद्धीला अनन्य साधारण महत्व आहे. आपल्या बुद्धीमध्ये विचार करण्याची क्षमता जर प्रबळ असेल तर आपण आपल्यावर आलेले अनेक संकटे लांब करू शकतो. आपल्याला जीवनामध्ये ताकदीपेक्षा बुद्धीचा वापर करायला हवा. आयुष्यात प्रत्येकवेळेला आपल्याला ताकद मदत ...
माणसापेक्षा सर्वात ईमानदार हे प्राणीमित्र असतात. आपण प्राण्यांवर कितीही प्रेम केले तरी ते आपल्या विरोधात किंवा आपल्या अंगलट जाणार नाही. प्राण्यांकडून आपण नम्रपणा घेतला पाहिजे. समाजामध्ये आपण जेव्हा इतर कोणाला किंवा आपल्या जवळपासच्या व्यक्तिला मदत करत ...
आपल्या जीवनात बुद्धीला अनन्य साधारण महत्व आहे. आपल्या बुद्धीमध्ये विचार करण्याची क्षमता जर प्रबळ असेल तर आपण आपल्यावर आलेले अनेक संकटे लांब करू शकतो. आपल्याला जीवनामध्ये ताकदीपेक्षा बुद्धीचा वापर करायला हवा. आयुष्यात प्रत्येकवेळेला आपल्याला ताकद मदत ...
आयुष्यात कर्मावर विसंबून राहण्यापेक्षा माणसाने नेहमी आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे. आपण चांगले काम केले तर उत्तम कर्म आपल्याला मिळते. कर्म करणे ही एक फुंकणी आहे त्यामुळे तुम्ही यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवावा. आपल्या ...
आपल्या शरीराची काळजी आपण अधिक चांगल्या पद्धतीने घेतली पाहिजे. आपल्या शरीरावर अनेक प्रकारचे आघात हे होत असतात. आपण आपल्या जीवनावर येणा-या संकटांवर कशाप्रकारे मात करू शकतो याची दखल घेतली पाहिजे. त्यामुळे आपले शरीर हे एकप्रकारचे शेत आहे असेच समजून आपण ज ...