Tulasi Vivah 2020: श्रीविष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीचे पान वाहिल्याने तो जितका प्रसन्न होतो, तो अन्य कशाने होत नाही. तुळशीवरील उदक मस्तकी धारण केल्यास गंगास्नानाचे पुण्य लाभते. ...
वर-वधुंसाठी वर्षातील शेवटचा महिना हीच विवाहासाठी संधी आहे. कारण, पंचांगानुसार १५ डिसेंबर २०२० ते १८ एप्रिल २०२१ पर्यंत लग्न मुहूर्तांचा अभाव असणार आहे. ...
सदगुरू श्री वामनराव पै यांनी चांगल्या लोकांच्या वाट्याला कधी कधी दुःख का येते? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...