'हातातोंडाशी आलेला घास जाणे', असा आपल्याकडे एक वाकप्रचार आहे. म्हणजे चांगली संधी हुकणे, असा त्याचा अर्थ. परंतु, या वाकप्रचाराचा शब्दश: अर्थ घेतला, तरी वदनी कवळ घेताना हरीचे नाम का घ्यावे, याची जाणीव होईल. ...
सध्या कोरोनामुळे संपूर्ण जनजीवळ विस्कळीत झाले होते, पण हळूहळू आता सर्वकाही पूर्वपदावर येत आहे. कोरोना या आजारपणामुळे अनेकांचे संसार मोडले आहेत, कोणाच्या घरी अठरा विश्व दारीद्र्य पसरले आहे. त्यामुळे त्यांना या धक्क्यातून सावरणे अद्याप तरी कठीणच आहे. आ ...
Tulasi Vivah 2020 : कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुलसी विवाह करण्याचीप्रथा असली, तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात. ...
कार्तिक महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा विवाह त्याच्या अत्यंत प्रिय असलेल्या तुळशीबरोबर लावून दिला जातो, म्हणून श्रीकृष्णाचा या महिन्यावर आत्यंतिक जिव्हाळा असतो. याच कारणाने, कार्तिक मासाला दामोदर मास असेही म्हणतात. ...