आपल्याही मनात धर्म आणि विज्ञानाशी निगडित काही प्रश्न असतील, तर या live सत्रात आपणही जरूर सहभागी व्हा आणि डॉ. राजीमवाले यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या. ...
अज्ञानी माणसाचे भटकणे माजलेल्या सरड्याप्रमाणे निरर्थक असते. तो कुळाचार मानत नाही. गावात सोडलेला पोळ जसा मोकाटपणे भटकतो, तसे त्याचे चित्त विषयांच्या ठिकाणी भरकटत असते. ...
आपल्या आयुष्यात गुरूंचे महत्व हे खूप मोठे आहे. गुरूंविना शिष्याला काहीच महत्व नसते. गुरूंशिवाय शिष्य हा घडूच शकत नाही. आपल्याला ज्या वेळेला गुरूंची मदत असते त्यावेळेला ते आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करत असतात. आपण आयुष्यामध्ये ज्या वेळेला चूकतो त्या ...
आपल्या आयुष्यात असंख्य व्यक्ती हे आपल्याला दररोज भेटत असतात. यांमध्ये काही व्यक्ती हे स्वत:चा फायदा घेण्यासाठी आपल्याबरोबर मैत्री करत असतात. त्यामुळे आपण अशा व्यक्तिंना वेळीच ओळखणे महत्वाचे आहे. जीवनामध्ये आपल्या कामाची व्यक्ती कोण आहे हे आपण ओळखायला ...