२१ डिसेंबर रोजी सुरू झालेला शिशिर ऋतू १८ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. त्यानंतर ऋतुंचा राजा असणाऱ्या वसंताचे आगमन होईल. तसेच हिंदू मासाबरोबर हिंदू सणांचीही रेलचेल सुरू होईल. ...
आयुष्य हा एक पत्त्याचा खेळ आहे. दर वेळी हुकुमी पत्ते आपल्या हातात येतीलच असे नाही. परंतु मिळालेल्या पत्त्यांवर डाव कसा जिंकायचा यात प्रत्येकाचे कसब पणाला लागते. एकदा का या पत्त्यांचा उलगडा झाला, की हा खेळ अधिक सोपा होत जातो. कसा ते पहा. ...
जी गोष्ट आपल्या अपेक्षित वेळात अपेक्षेप्रमाणे फलदायी ठरत नाही, त्यावर आपली श्रद्धाही बसत नाही. म्हणून साईनाथ महाराजांनी सबुरी आणि श्रद्धा म्हटले नाही, तर श्रद्धा आणि सबुरी म्हटले आहे. कारण, श्रद्धा असेल, तर सबुरी निर्माण होणार. ...
गाडगे महाराज कठोर परिश्रम करून जीवन जगत होते. गाडगे महाराजांनी बारा वर्षे अज्ञातवासात काढली. या काळात गाडगे महाराजांनी कदान्न सेवन करून, चिंध्या पांघरून, मस्तकी गाडगे धारण करून देहश्रमाची पराकाष्ठा केली. लोक त्यांना गाडगे महाराज म्हणून आदराने हाक मार ...