ब्रह्मस्वरूपी विलीन झालेल्या महाराजांना आचारविचारात अजिबात मीपणा किंवा मोठेपणा नव्हता, हेच त्यांच्या पूर्णत्वाचे गमक होते. महाराज भारतभर भ्रमण करून गोंदवले येथे येऊन स्थायिक झाले आणि त्यांनी महान कार्ये केली. कित्येक विवाह जमवले. अनाथ मुलींना उत्तम स ...
आपल्या हातून सत्कार्य घडावे, सेवा घडावी आणि चांगले कार्य केल्याचे समाधान मिळावे, असे वाटत असेल तर आपणही ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता स्वामी शांतिगिरीजी महाराजांचे विचार जरूर ऐका, लोकमत भक्ती या युट्यूब चॅनेलवर! ...
स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या निष्काम कर्मयोगातून आपल्यालाही निश्चितच बोध घेता येईल. आपल्यालाही त्यांच्याकडून प्रेरणा घेता यावी आणि 'मा फलेषु कदाचन' हा गीताउपदेश अंगी बाणता यावा, यासाठी ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता स्वामी शांतिगिरीजी महाराजांचे ...