प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असते. ते कारण समजून घेणारे लोक प्रत्येक कृतीचा तात्विकदृष्ट्या विचार करतात. तर ज्यांना काहीही समजून उमजून न घेता कृती करायची सवय असते, ते लोक छोट्या छोट्या कृतींना 'शास्त्राचे लेबल' चिकटवून मोकळे होतात. परं ...
पहिली मकर संक्रांत म्हणून नवविवाहितांचे जसे कोडकौतुक केले जाते, तसेच बोरन्हाण घालून तान्ह्या बाळांचाही सोहळा साजरा केला जातो. मकरसंक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत (१४ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२१)आपल्या सवडीने केव्हाही बाळांचे बोरन्हाण करता येते. ...
ही कथा महाभारताच्या अनुशासन पर्वात वाचायला मिळते. मार्तंडाप्रमाणे आपणही जन्माला आल्यावर आपल्या गुणांनी जग जिंकून घ्यावे, हा मंत्र आपल्याला या कथेतून मिळतो, म्हणून मार्तंड सप्तमीच्या दिवशी त्याचे स्मरण करावे आणि त्याच्या नावे सूर्याला अर्घ्य द्यावे. ...