सुरीने केलेले घाव एकवेळ भरून निघतीलही, परंतु जिभेने अर्थात धारदार शब्दांनी केलेले घाव भरून निघत नाहीत. त्याचे व्रण कायमस्वरूपी मनावर राहतात. म्हणून बोलताना शेकडो वेळा विचार करून बोलले पाहिजे. ...
आकाशामध्ये परमार्थ हे श्रेष्ठ असते. परमार्थातील आाकाशमार्ग हे त्याहून श्रेष्ठ असते. आपण जीवन जगत असताना नेहमी सरळ मार्गाचा वापर करण्याऐवजी कधीतरी खडतर मार्गाचा देखील वापर करावा. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आपल्याला शुद्ध परमार्थातील श्रेष्ठ ...
जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती हा आपल्या स्वत:च्या प्रगतीचा विचार करत असतो. आपल्याला जीवनामध्ये मिळालेल्या संधीचे सोने करता आले पाहिजे. आयुष्यात संधी ही वारंवार येत नसते त्यामुळे मिळालेल्या संधीचा आपण पुरेपूर फायदा उठवावा. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै ...
महाभारताचे महानायक म्हणून श्रीकृष्णांकडे पाहिले जाते. प्रत्यक्ष महाभारत युद्ध भूमीवर अवघ्या जगाला भगवद्गीतेचे अमृतज्ञान श्रीकृष्णांनी दिले. केवळ भारतातूनच नाही, तर जगभरातील अभ्यासकांसाठी गीताज्ञान आणि श्रीकृष्णांचे चरित्र औत्सुक्याचा विषय आहे. मात्र, ...