नवे वर्ष सुरू होऊन एक महिना लोटला. २०२० च्या वाईट आठवणी मागे टाकून सर्वांनी नव्या वर्षाच्या दिशेने कूच केली. तरीदेखील अजूनही अनेकांच्या मनात हे नवे वर्ष नोकरी व्यवसायच्या दृष्टीने कसे असेल, याबद्दल साशंकता आहे. ज्यांनी आपली नोकरी गमवली, व्यवसायात नुक ...
सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील हे चित्रपट गीत म्हणजे संत बहिणाबाई चौधरी यांची मूळ रचना. चित्रपटगीतासाठी मूळ अहिराणी रचनेत शब्दबदल करून कडव्यांची संख्यादेखील कमी केली आहे. मात्र, मूळ गीत आपण वाचले, तर बहिणाबाईंनी या एका कवितेत सुखी संसाराचे सार जणू क ...