भय जिंकायचा प्रयत्न नको. त्याला मारणेही नको. भयाला तुम्ही मारू शकत नाही. कारण त्याच्यात एक प्रकारची ऊर्जा असते आणि कोणतीही ऊर्जा कधीही नष्ट होत नाही. ...
आपले सर्व सण, वार, उत्सव, तिथी आपल्याला निसर्गाशी आणि परस्परांशी जोडणारे आहेत. सदर व्रतांचा आधार घेत देव, देश, धर्म आणि समाजकार्यात आपण खारीचा वाटा उचलावा, हाच त्यामागचा मूळ हेतू आहे. ...
हिंदू धर्म पुराणानुसार देवाधिदेव महादेव ज्या १२ ठिकाणी शिवलिंगस्वरूपात स्वत:हून प्रगट झाले, ती ठिकाणे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखली जातात़ अनेक भाविक दरवर्षी या तीर्थक्षेत्री जाऊन दर्शन घेतात. परंतु, कोव्हिडमुळे गेल्या वर्षभरात सगळ्याच गोष्टींवर चाप बसल ...