शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
4
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
5
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
6
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
7
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
8
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
9
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
10
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
11
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
12
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
13
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
14
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
15
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
16
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
17
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
18
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
19
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
20
कोल्हापुरातील शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

खोट्या शपथा घेतल्यानं काय होतं? प्रेमानंद महाराजांनी स्पष्टच सांगितलं! जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 12:52 IST

एका व्यक्तीने प्रेमानंद महाराजांना विचारले की, जे लोक खोट्या शपथा घेतात, त्याचे काय परिणाम होतात? आपण आपल्या भोवताली बघितले असेल की, अनेक लोकांना कुठल्याही गोष्टींवर शपथा घेण्याची अथवा देण्याची सवय असते, यासंदर्भात काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून घेऊयात...

वृंदावनचे सुप्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज आपल्या शब्दांनी सर्वांची मने जिंकतात. याच वेळी, ते आपल्या संभाषणातून काही अशा गोष्टी सांगतात, ज्यामुळे लोकांना सकारात्मक ऊर्जा तर मिळतेच, शिवाय त्यांच्या अनेक शंकाही दूर होतात. अलिकडेच एका व्यक्तीने प्रेमानंद महाराजांना विचारले की, जे लोक खोट्या शपथा घेतात, त्याचे काय परिणाम होतात? आपण आपल्या भोवताली बघितले असेल की, अनेक लोकांना कुठल्याही गोष्टींवर शपथा घेण्याची अथवा देण्याची सवय असते, यासंदर्भात काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून घेऊयात...

खोट्या शपथा घेतल्याने काय होते? -नुकतेच एका प्रवचनादरम्यान प्रेमानंद महाराजांनी खोट्या शपथा घेतण्याचे काय परिणाम होतात, हे सांगितले? ते म्हणतात, शपथा घेणे म्हणजे प्रतिज्ञा करणे. शपथा घेणे हा काही खेळ नाही. गंभीर वचन म्हणून त्याकडे बघायला हवे. शास्त्रात असे सांगितले आहे की, एखाद्या व्यक्तीने आपले वचन मोडले, तर त्याच्याकडून केली गेलेली मागील सर्व पुण्य संपुष्टात येतात. यामुळे पावला-पावलावर शपथा देतात अथवा घेतात योगेय नाही.

सत्य बोलणे, सर्वात मोठी ताकद -प्रेमानंद महाराज पुढे म्हणाले, एखाद्याला सत्य सिद्ध करण्यासाठी शपथ घेण्याची गरज नाही. यासाठी विश्वास आवश्यक आहे. खरे बोलणे ही देखील एक मोठी ताकद आहे. जे लोक केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी शपथ घेण्यास सांगतात, ते मान्य होत नाही. शपथ ही नेहमी स्वेच्छेनेच घ्यायला हवी. उदाहरण देत प्रेमानंद महाराज, म्हणाले, जर एखाद्याला व्यसन सोडायचे असेल तर प्रथम एक महिना ते सोडण्याचा प्रयत्न करा आणि जर ते शक्य झाले नाही, तरच शपथ घ्यावी. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकHinduismहिंदुइझम