शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
2
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
3
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
4
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
5
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
6
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
7
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
8
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
9
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
10
प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
11
Travel : पुतिन यांच्या रशियात फिरायला जायचा विचार करताय? किती खर्च येईल आणि कुठे कुठे फिराल? जाणून घ्या..
12
“महायुती सरकार बौद्धिक, आर्थिक दिवाळखोरीत; शेतकरी, लाडक्या बहिणींना फसवले”: हर्षवर्धन सपकाळ
13
30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल?
14
भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
15
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
16
मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
17
FD पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या 'या' ३ सरकारी योजना: तुमचे भविष्य होईल सुरक्षित, टॅक्समध्येही मोठी सूट!
18
वैभव सूर्यवंशीने केली अर्जुन तेंडुलकरची जोरदार धुलाई, ४ चौकार-४ षटकारांंसह ठोकले ४६ धावा
19
Video - "राहुल गांधींनी भाजपामध्ये सामील व्हावं, देवाने तुम्हाला..."; कंगना राणौतचा खोचक सल्ला
20
पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या शपथा घेतल्यानं काय होतं? प्रेमानंद महाराजांनी स्पष्टच सांगितलं! जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 12:52 IST

एका व्यक्तीने प्रेमानंद महाराजांना विचारले की, जे लोक खोट्या शपथा घेतात, त्याचे काय परिणाम होतात? आपण आपल्या भोवताली बघितले असेल की, अनेक लोकांना कुठल्याही गोष्टींवर शपथा घेण्याची अथवा देण्याची सवय असते, यासंदर्भात काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून घेऊयात...

वृंदावनचे सुप्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज आपल्या शब्दांनी सर्वांची मने जिंकतात. याच वेळी, ते आपल्या संभाषणातून काही अशा गोष्टी सांगतात, ज्यामुळे लोकांना सकारात्मक ऊर्जा तर मिळतेच, शिवाय त्यांच्या अनेक शंकाही दूर होतात. अलिकडेच एका व्यक्तीने प्रेमानंद महाराजांना विचारले की, जे लोक खोट्या शपथा घेतात, त्याचे काय परिणाम होतात? आपण आपल्या भोवताली बघितले असेल की, अनेक लोकांना कुठल्याही गोष्टींवर शपथा घेण्याची अथवा देण्याची सवय असते, यासंदर्भात काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून घेऊयात...

खोट्या शपथा घेतल्याने काय होते? -नुकतेच एका प्रवचनादरम्यान प्रेमानंद महाराजांनी खोट्या शपथा घेतण्याचे काय परिणाम होतात, हे सांगितले? ते म्हणतात, शपथा घेणे म्हणजे प्रतिज्ञा करणे. शपथा घेणे हा काही खेळ नाही. गंभीर वचन म्हणून त्याकडे बघायला हवे. शास्त्रात असे सांगितले आहे की, एखाद्या व्यक्तीने आपले वचन मोडले, तर त्याच्याकडून केली गेलेली मागील सर्व पुण्य संपुष्टात येतात. यामुळे पावला-पावलावर शपथा देतात अथवा घेतात योगेय नाही.

सत्य बोलणे, सर्वात मोठी ताकद -प्रेमानंद महाराज पुढे म्हणाले, एखाद्याला सत्य सिद्ध करण्यासाठी शपथ घेण्याची गरज नाही. यासाठी विश्वास आवश्यक आहे. खरे बोलणे ही देखील एक मोठी ताकद आहे. जे लोक केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी शपथ घेण्यास सांगतात, ते मान्य होत नाही. शपथ ही नेहमी स्वेच्छेनेच घ्यायला हवी. उदाहरण देत प्रेमानंद महाराज, म्हणाले, जर एखाद्याला व्यसन सोडायचे असेल तर प्रथम एक महिना ते सोडण्याचा प्रयत्न करा आणि जर ते शक्य झाले नाही, तरच शपथ घ्यावी. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकHinduismहिंदुइझम