शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
सरकारी कोट्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपले! IPS रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही
4
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
5
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
6
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
7
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
8
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
9
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
10
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
11
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
12
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
13
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
14
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
15
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
16
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
17
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
18
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
19
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
20
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच

खोट्या शपथा घेतल्यानं काय होतं? प्रेमानंद महाराजांनी स्पष्टच सांगितलं! जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 12:52 IST

एका व्यक्तीने प्रेमानंद महाराजांना विचारले की, जे लोक खोट्या शपथा घेतात, त्याचे काय परिणाम होतात? आपण आपल्या भोवताली बघितले असेल की, अनेक लोकांना कुठल्याही गोष्टींवर शपथा घेण्याची अथवा देण्याची सवय असते, यासंदर्भात काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून घेऊयात...

वृंदावनचे सुप्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज आपल्या शब्दांनी सर्वांची मने जिंकतात. याच वेळी, ते आपल्या संभाषणातून काही अशा गोष्टी सांगतात, ज्यामुळे लोकांना सकारात्मक ऊर्जा तर मिळतेच, शिवाय त्यांच्या अनेक शंकाही दूर होतात. अलिकडेच एका व्यक्तीने प्रेमानंद महाराजांना विचारले की, जे लोक खोट्या शपथा घेतात, त्याचे काय परिणाम होतात? आपण आपल्या भोवताली बघितले असेल की, अनेक लोकांना कुठल्याही गोष्टींवर शपथा घेण्याची अथवा देण्याची सवय असते, यासंदर्भात काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून घेऊयात...

खोट्या शपथा घेतल्याने काय होते? -नुकतेच एका प्रवचनादरम्यान प्रेमानंद महाराजांनी खोट्या शपथा घेतण्याचे काय परिणाम होतात, हे सांगितले? ते म्हणतात, शपथा घेणे म्हणजे प्रतिज्ञा करणे. शपथा घेणे हा काही खेळ नाही. गंभीर वचन म्हणून त्याकडे बघायला हवे. शास्त्रात असे सांगितले आहे की, एखाद्या व्यक्तीने आपले वचन मोडले, तर त्याच्याकडून केली गेलेली मागील सर्व पुण्य संपुष्टात येतात. यामुळे पावला-पावलावर शपथा देतात अथवा घेतात योगेय नाही.

सत्य बोलणे, सर्वात मोठी ताकद -प्रेमानंद महाराज पुढे म्हणाले, एखाद्याला सत्य सिद्ध करण्यासाठी शपथ घेण्याची गरज नाही. यासाठी विश्वास आवश्यक आहे. खरे बोलणे ही देखील एक मोठी ताकद आहे. जे लोक केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी शपथ घेण्यास सांगतात, ते मान्य होत नाही. शपथ ही नेहमी स्वेच्छेनेच घ्यायला हवी. उदाहरण देत प्रेमानंद महाराज, म्हणाले, जर एखाद्याला व्यसन सोडायचे असेल तर प्रथम एक महिना ते सोडण्याचा प्रयत्न करा आणि जर ते शक्य झाले नाही, तरच शपथ घ्यावी. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकHinduismहिंदुइझम