शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

परमेश्वराचं निर्गुणत्व! तरीपण पंढरीच्या या विठोबाची का त्यांना ओढ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 02:35 IST

परमेश्वराचं निर्गुणत्व! तरीपण पंढरीच्या या विठोबाची का त्यांना ओढ?

- शैलजा शेवडेरामकृष्ण हरी, गात होऊ दंग,मनी मानसी या सदा पांडुरंग।किती या जिवाला आस पंढरीची,जागेपणी स्वप्ने पडती वारीची,अरे विठ्ठला का परीक्षा अशी ही?डोळा धार लागे, काहिली जीवाची।कसे रे यायचे सांग पंढरीला.कसे रे मुकलो, संत संगतीला,काय ते चुकले, काय गुन्हा झाला?अगतिकता ही ग्रासी जीवनाला।मुखी नाम हाती टाळ, क्षेत्र प्रदक्षिणा,श्रवण कीर्तन, विठाईचा पान्हा,नादब्रह्मी दंग, दंग, चंद्रभागा तीर,विटेवरी हासतोहे, पंढरीचा राणा।सांग सांग विठूराया, कधी रे भेटशी,याचि देही याचि डोळा कधी रे दिसशी?भक्तांचा कैवारी, म्हणवून घेशीबंद का मार्ग मग, असा रे करीशी?खरंच ते समचरण परत कधी दिसतील? का बरे पंढरीची इतकी ओढ? तिथे तो सावळा पांडुरंग आहे. सम खूण ज्याचे पाय, उभा व्यापक विटे ठाय, म्हणे नभा परता, अणुचाही गाभा तिथे पांडुरंग अविचल, समचरण साम्यस्थितीत उभे आहेत. किती सुंदर आहे मूर्ती! नजर काढून घ्यावीशी वाटत नाही. सगळे संत महात्मे जाणत होते, परमेश्वराचं निर्गुणत्व! तरीपण पंढरीच्या या विठोबाची का त्यांना ओढ? खरोखर हा अनुभवच असतो. ज्याचा त्यानेच घ्यायचा असतो. गुळाची गोडी दुसऱ्याने सांगून कळते का कधी?तीर्थक्षेत्रे स्थिते विष्णौ शिलाबुद्धिं करोति य:स याति नरकं घोरं पुनरावृत्तिविर्जतं।काळ तर दबा धरून बसला आहे, हे प्रत्येकाला जाणवतंय. विठ्ठला, यावेळी पंढरीची वारी केवळ मनानेच! सतत फक्त नामस्मरण!

टॅग्स :Pandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर