शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सद्विचारांच्या बेटावरची दृक-श्राव्य भक्ती..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 4:47 PM

एकमेकांचे दोष दाखवतच जो तो आपले थोरपण संपवून टाकतो..!

पुणे : आपला मानवी देह हा नेहमी दृक-श्राव्य माध्यमांत गुंतलेला असतो. त्यातुन एकाचवेळी चांगले-वाईट असे विचारांचे दोन मार्ग कार्यरत असतात. परंतु, आपण चांगले कमी ऐकतो, पाहतो आणि वाईट गोष्टींचे जास्त आकर्षण घेऊन जगतो. मुळात अवती भवतीचे निसर्ग चित्रच बिघडत चालले आहे. जगाची गाडीच रुळावरून घसरत चालली आहे. त्यामुळे सध्या तुम्ही कुठलेही वर्तमान पत्र वाचा आणि चॅनेल बघा तिथे तुम्हाला सर्वाधिक हिंसा, क्रोध, अत्याचार, भीती, नकारात्मक विचारांच्या विषयांचेच प्राबल्य पाहायला मिळते.

एकमेकांच्या उणिवा काढणे. एकमेकांचे दोष पाहणे. हे जर तुम्ही सतत ऐकायला लागलात तर तुमच्या मनात विचार चांगले विचार थोडेच येणार आहेत का ? सारखे नको ते विचार येणार व मनाला स्थिरता कधी येणारच नाही.

    आपल्या मनात वाईट विचारांची प्राबल्य कमी होऊन जर चांगल्या विचारांची निर्मिती असे वाटत असेल तर त्यासाठी गोष्टी नक्कीच नव्याने स्वीकाराव्या लागतील आणि काही बदलाव्या देखील लागणार आहे. त्याची सुरुवात ही नेहमी चांगलय श्रवणाने केली पाहिजे. जितक्या जास्त प्रमाणात चांगले विचार आपल्या कानावर पडत राहतील तितके आपले वाईट सवयीतून बाहेर पडण्यास मदत होईल. मनातले वाईट विचार हळूहळू कमी होत जाईल. आनंद आणि सकारात्मकतेच्या कक्षेत प्रवेश करता येईल. कानावर नेहमी चांगलेच कसे पडेल याची व्यवस्था आपण केली पाहिजे. ही व्यवस्था आपोआप होत नाही. आपल्या कानात नेहमी वाईट गोष्टीच पडत असतात. कानात चांगले पडणे कठीण म्हणून तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत बसा. चांगली माणसे नेहमी चांगले बोलत असतात व त्यामुळे आपल्या कानात नेहमी चांगले चांगले पडते. एकदा तुमच्या चांगल्या गोष्टी तुमच्या कानात पडत राहिल्या की  मनात चांगले विचार येऊ लागतात. आपण जे ऐकतो ना तिथून स्मरणाला सुरुवात होते. तुम्ही काहीही ऐका, काहीही काहीही वाचा. काहीही बोला. त्याप्रमाणे आपले स्मरण होते. पाहताना सावध,  बोलताना सावध,  विचार करताना सावध, स्मरण करताना म्हणजे सावध, असा सर्वच ठिकाणी सावधपणा असायला हवा. मूळ आहे तिथे जर सावधपणा ठेवला तर बाकीचे काळजी करण्याचे कारण नाही. मूळ स्मरण म्हणजे देव. स्मरण देवाचे करावे असे म्हटलेले आहे.  

    जे जे काही चांगले, आश्वासक दिव्य जगात आहे, ते सगळे देव स्वरूपाचे आहे. आपण सगळे माणसा माणसातले दोष पाहत, ऐकवतच आपले मोठेपण संपवून टाकतो.

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक