शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

खरं सूख कशात आहे...? बागेश्वरधामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितलं, आपण किती सुखी? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 18:10 IST

धीरेंद्र शास्त्री छत्रपूरमधील बालाजी हनुमान मंदिराजवळ 'दिव्य दरबार' आयोजित करत असतात. त्यांच्या या दरबारात लोक लाबून लांबून येत असतात. यावेळी, भाविकांकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना धीरेंद्र शास्त्री स्पष्टपणे उत्तर देत असतात. त्यांना एकदा, खरे सुख कशात आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी काय उत्तर दिले, बघूया...

भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या काही संतांपैकी एक म्हणजे, बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री. ते मध्य प्रदेशातील छत्रपूर जिल्ह्यातील गढा या गावचे रहिवासी आहेत. ते अगदी परदेशातही तेवढेच लोकप्रियत आहेत. धीरेंद्र शास्त्री छत्रपूरमधील बालाजी हनुमान मंदिराजवळ 'दिव्य दरबार' आयोजित करत असतात. हे ठिकाण बागेश्वर धाम म्हणून ओळखले जाते. त्यांच्या या दरबारात लोक लाबून लांबून येत असतात. यावेळी, भाविकांकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना धीरेंद्र शास्त्री स्पष्टपणे उत्तर देत असतात. त्यांना एकदा, खरे सुख कशात आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी काय उत्तर दिले, बघूया...

जेव्हा बागेश्वरधामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना, 'खरे सुख काशात आहे?' असे विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणतात, “जे आहे ते पुरेसे आहे. जे मिळाले आहे, ते कमी नाही. जे मिळाले नाही, त्याचे दुःख नाही. जे मिळेल, ते एक स्वप्न आहे आणि जे मिळाले आहे ते अद्भुत आहे, असे मानण्यात खरे सुख आहे.” ते म्हणतात, माणसाने आपली व्याप्ती मर्यादित ठेवायला हवी. त्याच्याकडे जे काही आहे, त्यात त्याने आनंदी राहायला हवे."

भगवद्गीतेचे अध्ययन कसे करावे हे आजोबांनी शिकवले - धिरेंद्र शास्त्री म्हणतात, आपले आजोबा एक सिद्ध संत होते. ज्यांचे नाव भगवानदास गर्ग असे होते. ते निर्मोही आखाड्याशी संबंधित होते. ते दर्बारही लावत होते. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे आपल्या आजोबांना गुरु मानत. त्यांनीच त्यांना रामायण आणि भागवत गीतेचा अभ्यास करायला शिकवले"

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामAdhyatmikआध्यात्मिक