शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

खरं सूख कशात आहे...? बागेश्वरधामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितलं, आपण किती सुखी? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 18:10 IST

धीरेंद्र शास्त्री छत्रपूरमधील बालाजी हनुमान मंदिराजवळ 'दिव्य दरबार' आयोजित करत असतात. त्यांच्या या दरबारात लोक लाबून लांबून येत असतात. यावेळी, भाविकांकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना धीरेंद्र शास्त्री स्पष्टपणे उत्तर देत असतात. त्यांना एकदा, खरे सुख कशात आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी काय उत्तर दिले, बघूया...

भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या काही संतांपैकी एक म्हणजे, बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री. ते मध्य प्रदेशातील छत्रपूर जिल्ह्यातील गढा या गावचे रहिवासी आहेत. ते अगदी परदेशातही तेवढेच लोकप्रियत आहेत. धीरेंद्र शास्त्री छत्रपूरमधील बालाजी हनुमान मंदिराजवळ 'दिव्य दरबार' आयोजित करत असतात. हे ठिकाण बागेश्वर धाम म्हणून ओळखले जाते. त्यांच्या या दरबारात लोक लाबून लांबून येत असतात. यावेळी, भाविकांकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना धीरेंद्र शास्त्री स्पष्टपणे उत्तर देत असतात. त्यांना एकदा, खरे सुख कशात आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी काय उत्तर दिले, बघूया...

जेव्हा बागेश्वरधामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना, 'खरे सुख काशात आहे?' असे विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणतात, “जे आहे ते पुरेसे आहे. जे मिळाले आहे, ते कमी नाही. जे मिळाले नाही, त्याचे दुःख नाही. जे मिळेल, ते एक स्वप्न आहे आणि जे मिळाले आहे ते अद्भुत आहे, असे मानण्यात खरे सुख आहे.” ते म्हणतात, माणसाने आपली व्याप्ती मर्यादित ठेवायला हवी. त्याच्याकडे जे काही आहे, त्यात त्याने आनंदी राहायला हवे."

भगवद्गीतेचे अध्ययन कसे करावे हे आजोबांनी शिकवले - धिरेंद्र शास्त्री म्हणतात, आपले आजोबा एक सिद्ध संत होते. ज्यांचे नाव भगवानदास गर्ग असे होते. ते निर्मोही आखाड्याशी संबंधित होते. ते दर्बारही लावत होते. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे आपल्या आजोबांना गुरु मानत. त्यांनीच त्यांना रामायण आणि भागवत गीतेचा अभ्यास करायला शिकवले"

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामAdhyatmikआध्यात्मिक