शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

चिंताजनक ! माजलगाव धरणात राहिला केवळ २ % उपयुक्त जलसाठा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 5:45 PM

पावसाळा सुरु होऊन दिड महीना उलटला तरीही धरणक्षेञात दमदार पाऊस न झाल्याने माजलगाव धरणात केवळ २ % उपयुक्त जलसाठा राहिला आहे.

माजलगाव (बीड) : पावसाळा सुरु होऊन दिड महीना उलटला तरीही धरणक्षेञात दमदार पाऊस न झाल्याने माजलगाव धरणात केवळ २ % उपयुक्त जलसाठा राहिला आहे. यामुळे धरण क्षेत्रावर अवलंबून नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. 

तालुक्यात जूनच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व पाऊस झाला होता. यामुळे पुढे चांगला पाऊस पडण्याची आशा होती. मात्र त्यानंतर तालुक्यात मोठा पाऊस झाला नाही. यासोबतच माजलगाव धरण क्षेत्रात अत्यंत अल्प पाऊस झाला. यामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. 

या धरणातुन बीड, माजलगाव शहरासह, 11 खेड्यांना पाणी पुरवठा होतो. या पूरवठ्यासह पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत असून धरणात केवळ 2.24 % एवढाच उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे. शनिवार रोजी धरणात एकुण पाणी साठा 149 दलघमी एवढा असून मृत साठा 142 दलघमी असा तर धरणात केवळ 7 दलघमी एवढा जिवंत पाणी साठा उपलब्ध आहे. यातच धरणातुन विना परवाना पाणी उपसा जोमाने सुरु आहे. याचासुद्धा परिणाम पाणी पातळीवर होत आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. 

टॅग्स :Majalgaon Damमाजलगाव धरणWaterपाणीRainपाऊस