शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

१७ गोण्या कांदा विकून रूपया मिळत असेल तर शेतकऱ्यांनी काय करावं; धनंजय मुंडेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 19:06 IST

आ. धनजंय मुंडे यांनी अधिवेशनात उपस्थित केला मुद्दा 

- नितीन कांबळे कडा -  १७ गोण्या कांदा विकून शेतकऱ्याच्या हातात केवळ एक रूपयाचा ठोकळा आल्याचे वास्तव लोकमतने गुरूवारी समोर आणले होते. आज अधिवेशनात आ.धनजंय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित करत शेतकऱ्यांनी आता काय करावं असा प्रश्न उपस्थित केला आहे.

आष्टी तालुक्यातील बावी येथील नामदेव लटपटे या कांदा उत्पादक शेतकऱ्याने अहमदनगर येथील बाजार समितीत १७ गोण्या कांदा विक्रीसाठी नेला होता. दोन रूपये किलो प्रमाणे त्याला भाव मिळाला ८४४ किलो कांद्याच्या बदल्यात  एक रुपया पट्टी हाती पडली होती. लोकमतने गुरुवारी हे वास्तव चित्र प्रकाशित करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. त्यावर  शुक्रवारी  आ. धनंजय मुंडे यांनी विधानसभेत आवाज उठवला व १७ गोण्या कांदा विकुन  रूपया मिळत असेल तर  अध्यक्ष महोदय त्या शेतकऱ्यांनी काय करावं! असा प्रश्न उपस्थित केला.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेFarmerशेतकरीagricultureशेतीBeedबीड