शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

पाटोदा तहसीलसमोर सोयाबीनचे खळे करीत दाखविला उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 11:52 PM

तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीपाची सर्वच पिके वाया गेली आहेत. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी प्रशासनाकडून योग्य आणी सत्य माहिती शासनास कळविण्यात यावी यासाठी गुरुवारी चक्क तहसील कार्यालयासमोर ‘खळ्यावर या’ असे अभिनव आंदोलन करण्यात आले. प्रांगणात सोयाबीनचे पिक बडवण्यात आले. खळे करुन तहसीलदारांना प्रत्यक्ष उतारा दाखवण्यात आला .

ठळक मुद्देआक्रमक : पाटोद्यात शेतकऱ्यांचे ‘खळ्यावर या’ आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा: तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीपाची सर्वच पिके वाया गेली आहेत. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी प्रशासनाकडून योग्य आणी सत्य माहिती शासनास कळविण्यात यावी यासाठी गुरुवारी चक्क तहसील कार्यालयासमोर ‘खळ्यावर या’ असे अभिनव आंदोलन करण्यात आले. प्रांगणात सोयाबीनचे पिक बडवण्यात आले. खळे करुन तहसीलदारांना प्रत्यक्ष उतारा दाखवण्यात आला .यंदाच्या पावसाळ्यात केवळ २७ टक्के पाऊस झाल्याचा आंदोलकांचा दावा आहे. सुरु वातीस चांगला पाऊस झाल्याने खरीपाचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला. मात्र, पावसाने दडी मारल्याने सर्वच पिके वाया गेली. तहसील आणि कृषी प्रशासनाकडून मागील काही वर्षात चुकीची माहिती शासनास कळविल्याने तालुक्यातील शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. विमाही मिळाला नाही. यंदाही भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. पुन्हा चुकीची माहिती देऊन शेतकºयांवर अन्याय होऊ नये म्हणून थेट तहसीलच्या प्रांगणातच सोयाबीनचे खळे करण्यात आले.सुकाणू समितीचे सदस्य राजाभाऊ देशमुख, कॉ. महादेव नागरगोजे, विष्णुपंत घोलप, चक्रपाणी जाधव, गणेश कवडे, कॉ. नागरे, अण्णासाहेब राऊत, राजेंद्र खाडे, राम गोंदकर, राहुल बामदळे, अमोल गोरे, महिला शेतकरी या आंदोलनात सहभागी होते. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून सोयाबीन पिकांची बैलगाडी मोर्चामध्ये होती. मोदी-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलन