शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

धक्कादायक ! कारखान्याने गाळपासाठी ऊस न नेल्याने विषारी द्रव्य प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 18:04 IST

वीस दिवसांनी उपचारा दरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.  

माजलगाव (बीड ) : कारखाना जाणीवपूर्वक ऊस नेत नसल्याचा आरोप करत एका शेतकऱ्याने लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखान्याच्या किट्टी आडगाव येथील शेतकी कार्यालयासमोर विषारी द्रव्य प्राशन केले होते. या शेतकऱ्याचा आज वीस दिवसांनी उपचारा दरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.  

माजलगाव तालुक्यातील गोविंदवाडी येथील शेतकरी महारुद्र बाबासाहेब जाधवर या शेतकर्‍याचा तीन एकर उस असून त्या उसाची  लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याला वडिलांचे नावे नोंद होती. ऊस कारखान्याला नेण्यासाठी  उसतोडीचा प्रोग्राम आलेला असतांनाही कारखान्याने उस नेला नाही. आगोदरच आर्थिक अडचणीत असल्याने वैतागलेल्या जाधवर यांनी शुक्रवार दि.३० नोव्हेंबर रोजी दुपारी कारखान्याच्या किट्टी आडगांव येथील कार्यालयात विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याची प्रकृती अतिशय गंभीर होती. तेंव्हा पासून बीड येथील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. या दरम्यान, आज पहाटे पाच वाजता त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात तीन मुली असून हा परिवार आता उघड्यावर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याSugar factoryसाखर कारखानेDeathमृत्यू