जिल्ह्यातील गुन्हेगारी पाहता बीडला बिहार संबोधण्यात आले. बीडमधील भयान वास्तव अनेकांनी मांडले. यामुळे बीडची चर्चा राज्यभर झाली. ...
विहिरीत पडला अन् पकडला; ५ दिवसांपूर्वी कारेगाव, मेंगडेवाडीत बिबट्याने केला होता हल्ला, यात एका महिलेचा मृत्यू झाला होता ...
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यभर चर्चा झाली. त्यानंतर परळीत महादेव मुंडे खून प्रकरणही चर्चेत आले. ...
दोन महिने अभ्यासापासून दुरावलेल्या वैभवीने अखेर हिमतीने बारावीची परीक्षा दिली. ...
अखेर पोलिसांनी कैलास फडला दणका देत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ...
महादेव मुंडे खून प्रकरण : एसपी कार्यालयात कुटुंबीय, अधीक्षक नवनीत काँवत कार्यालयात नसल्याने त्यांनी तेथेच मुलांसह ठिय्या मांडला होता. ...
बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३१० शस्त्र परवाने रद्द; तर १० जणांनी परवाना नको म्हणून सरेंडर केला आहे. ...
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर खूप जणांचे प्रेम वाढले. मंत्री झाले काय आणि नाही झाले काय, मला काही फरक पडत नाही. ...
बीड मतदारसंघ तर माझाच आहे, पण मला आता आष्टी मतदारसंघावर जास्त प्रेम करावं लागेल, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं. ...
मंत्री झाले काय, नाही झाले काय, मला काही फरक पडत नाही. आधीच मला तुमचे प्रेम मिळते आहे. बीड माझेच आहे. मला आता आष्टीत जास्त प्रेम करावे लागेल, कारण परळी राष्ट्रवादीकडे गेल्याने आष्टी भारतीय जनता पक्षाकडे आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. ...