बीड : जिल्ह्यात अतिवृष्टी व इतर कारणांमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री व जिल्हाधिकारी बीड यांनी ५० ... ...
माजलगाव : तालुक्यातील माली पारगाव येथे कौटुंबिक वादातून आईवर विळ्याने हल्ला करून मुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार १ सप्टेंबर रोजी ... ...
गेवराई : शेतकऱ्यांनो घाबरू नका, तुमचे जे नुकसान झाले त्याची भरपाई नक्कीच देण्यात येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. ... ...
अंबाजोगाई : पानी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील १६ गावांनी स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण ... ...
आष्टी : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी सकाळी ... ...
अंबाजोगाई : एसटी महामंडळातील वाहक, चालक हे प्रवाशांची काळजी घेतात. कष्ट करून घर प्रपंच चालवतात. त्यामुळे पगार कमी ... ...
ज्ञानदेव आश्रुबा खटके (४२) हे दोन वर्षांपासून वडिलोपार्जित स्वस्त धान्य दुकान चालवत असत. दुकानाच्या मालकी हक्कावरुन मोठा भाऊ लक्ष्मण ... ...
बीड : लूटमार, छेडछाड, वादविवाद, दंगलीची पार्श्वभूमी असलेल्या १५०० हॉटस्पॉट्सवर आता पोलिसांचा हमखास वॉच राहणार आहे. यासाठी ... ...
बीड : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत ‘मातृ वंदना सप्ताह राबविण्यात येत आहे. सर्व स्तरातील मातांना पहिल्या अपत्यासाठी तीन टप्प्यांत ... ...
------------- महिला बचत गट आर्थिक संकटात अंबाजोगाई : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अनेक महिलांनी बचत गटांची स्थापना ... ...