पुण्यात भाजीपाला व्यवसाय करणाऱ्याने बीडमधील आपल्या घरी बारावीत शिकणाऱ्या भाच्याला ठेवले होते. भाच्याकडे समवयस्क मित्रांचे येणे-जाणे वाढले. त्यातून घरातील ५० तोळे दागिने चोरुन मुंबई सफर करण्याची भन्नाट कल्पना त्यांना सुचली ...
--------------------------------- खड्डयांतील पाण्यामुळे अपघाताची शक्यता अंबाजोगाई : तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवास करताना विविध अडचणी ... ...