कचनेर : पैठण तालुक्यातील लाखेगाव- अलीपूर येथे पिण्याच्या पाण्याची दीड महिन्यापासून तीव्र टंचाई असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना भरउन्हात फिरावे लागत आहे. गावातील हातपंप शेवटची घटिका मोजत आहे. सरपंच अंकुश रहाटवाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सा ...
औरंगाबाद : महाराष्ट्र मॉडर्न खो-खो संघटनेने पहिली राज्यस्तरीय वरिष्ठ गट निवड चाचणी स्पर्धा २२ फेब्रुवारी रोजी पार्क स्टेडियम सोलापूर येथे आयोजित करण्यात आल्याचे संपूर्ण राज्यात परिपत्रकाद्वारे कळवले आहे. महाराष्ट्र मॉडर्न खो-खो असोसिएशनला भारतीय ऑलिम ...
तसं तर राजकारण संधिसाधूंचंच म्हटलं जातं. निष्ठावान वा ध्येयनिष्ठांचं ते काम नाही. हे निष्ठावान व ध्येयनिष्ठ जिथल्या तिथंच राहतात. किंबहुना ते नेहमीच मागे पडलेले बघावयास मिळतात आणि ज्यांनी संधी साधली, ते कुठल्या कुठे पोहोचलेले दिसून येतात. औरंगाबादच्य ...