परळी : महाशिवरात्रीनिमित्त येथे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाच्या चरणी माथा टेकण्यासाठी सोमवारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. ...
बीड : साधी राहणी, स्वच्छत प्रतिमा, परखड वक्ता, दूरदृष्टीचे विचार यामुळे आर. आर. यांनी बीडकरांवर कायम गारुड निर्माण केले. निवडणुका कुठल्याही असोत आर. आर. ...
$$्रिप्रताप नलावडे / संजय तिपाले, बीड २००४ चा तो काळ... जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राष्ट्रवादीने तत्कालीन स्वच्छता व पाणीपुरवठा ...
आष्टी : जून महिन्यातील अवकाळी पावसासह झालेल्या चक्रीवादळच्या तडाख्याने तालुक्यातील १२ शाळांची पत्रे उडाल्याने छत राहिलेले नाही. विद्यार्थ्यांना उघड्यावरच ...
औरंगाबाद : भूमी अभिलेख खात्याने राज्यातील संपूर्ण जमिनीच्या पुनर्मोजणीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात औरंगाबाद तालुक्यासह राज्यातील ठराविक ... ...
विलास भोसले , पाटोदा देशातील एकमेव मयूर अभयारण्य नायगाव (ता. पाटोदा) येथे आहे. मात्र, नायगावची अभयारण्याची ओळखच पुसते काय ? अशी भीती निर्माण झाली आहे. ...
बीड : पाणंदमुक्तीची मोहीम गतिमान करण्यासाठी मागील काही दिवसांत वेगवेगळ्या उपाययोजना सुरु आहेत. शौचालयांचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनने ...