व्यंकटेश वैष्णव , बीड पर्यावरण विभागाची परवानगी नसल्याने जिल्ह्यातील वाळू उपसा पूर्णत: बंद आहे. असे असतानाही वाळूमाफिया सर्रास वाळू उपसा करीत आहेत. ...
संजय तिपाले , बीड खरीप हंगामात अपेक्षित चारा उत्पादन न झाल्याने गुरांना जगविणे दिवसेंदिवस मुश्किल बनू लागले आहे. दुष्काळामुळे नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील चारा संपला आहे. ...
संजय तिपाले , बीड आक्रोश, हुंदके आणि वेदनांचे उसासे अनुभवणाऱ्या स्मशानभूमीने मंगळवारी पहिल्यांदाच सनईचे सूर अनुभवले. निमित्त होते एका लग्नाचे. माणसाच्या आयुष्याला जेथे ...
व्यंकटेश वैष्णव , बीड दुष्काळातच आरोग्य सेवा महाग करुन शासनाने गोर-गरीबांची थट्टा मांडली आहे. आरोग्य सेवा महागली मात्र सुविधांचे काय? असा प्रश्न आता रुग्णांच्या नातेवाईकांनीच उपस्थित केला आहे ...