बीड : धारुर तालुक्यातील चिंचपूर येथे पाणीपुरवठा योजनेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नऊ दिवसांपासून उपोषण सुरु होते. ...
बीड : शिक्षण बचाव समितीने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या शैक्षणिक बंदला बुधवारी प्रतिसाद मिळाला. माध्यमिक व प्राथमिक मिळून पाचशेवर शाळा बंद राहिल्या. ...
बीड : बेकायदेशीर हस्तांतरीत झालेल्या संस्थानांची संख्या ७४ एवढी असून या जमीनी शासनाच्या नावे करून घेण्यासा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्याच इच्छाशक्तीचा आभाव असल्याचे चित्र जिल्हयात आहे. ...
जामवाडी : जालना ते देऊळगावराजा या महामार्गावरील खड्ड्यांमुळे येथे दररोज अपघतांचे प्रमाण वाढले आहे. हा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याची भावना वाहनचालक व्यक्त करत आहेत ...
जालना : अत्यल्प पर्जन्यमानामुळे जलसाठ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. यामुळे यंदा पुन्हा जिल्ह्यावर तीव्र जलसंकट ओढावण्याची भीती व्यक्त होत आहे. ...
बीड : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तराचे ओझे अपेक्षेप्रमाणे कमी झाले का? याच्या तपासणीचे आदेश शासनाने दिले होते; परंतु चार तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मुदत उलटूनही अहवाल दिलाच नाही. ...