शिरीष शिंदे , बीड जिल्ह्यात अवर्षणाचे हे चौथे वर्ष आहे. दुष्काळाचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर झाला असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र अशा परिस्थितीतही फ्लॅट, प् ...
बीड : मागेल त्याला शेततळे या योजनेच्या अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यातून सेवाशुल्कासह व सेवाशुल्काशिवाय १० हजार प्रस्ताव कृषी विभागाकडे दाखल झाले असून, ...
कोळगाव : पाणीपुरवठा करणाऱ्या शासकीय टँकरने दुचाकीस्वारास चिरडले. यात तो ठार झाला. त्याची आई जखमी आहे. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजता कोळगावनजीक घडली. ...
औरंगाबाद : महाराष्ट्र भावसार युवा महासंघातर्फे आयोजित भावसार समाज वधू-वर पालक परिचय मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला. अग्रसेन भवन, सराफा येथे झालेल्या या मेळाव्यात पाचशेहून अधिक वधू-वरांनी नावनोंदणी केली. महाराष्ट्र भावसार युवा महासंघाचे संस्थापक अध् ...
बीड जिल्ह्यात ४६ हजार ८०० हेक्टरावर गायरान क्षेत्र आहे. दहा वर्षांपूर्वी मोठ्या झाडांची संख्या भरपूर होती. आता मात्र, गायरान जमीन उजाड झाल्या आहेत. ...
नितीन कांबळे ल्ल कडा मागील अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सहन करीत आलेल्या आष्टी तालुक्यातील खिळद ग्रामस्थांची आजही हंडाभर पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. ...