बीड : गेल्या चार वर्षांपासून असलेली अवर्षणाची परिस्थिती ही केवळ पर्यावरण ऱ्हासामुळे झाली आहे. बेसुमार वृक्षतोड व प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत चालला आहे. ...
पाटोदा : दारिद्रय रेषेखालील व बेघर कुटुम्बांना निवारा देण्याच्या हेतूने असणारी ‘आवास’ योजना बंद करण्यात आली आहे. नव्याने ‘प्रधानमंत्री आवास’ योजना घोषित करण्यात आली आहे; ...
व्यंकटेश वैष्णव ल्ल बीड बागायती असलेल्या क्षेत्रासाठी हेक्टरी दहा हजार रूपये दुष्काळी अनुदान देण्याची घोषणा फोल ठरली आहे. दुष्काळी अनुदान मंजूर झाल्यानंतर श्रेय लाटणारे सत्ताधारी ...
बीड : बँकांकडे दिलेल्या दुष्काळी अनुदान लाभार्थींची यादी सदोष असल्याचे कारण सांगून बळीराजाला बँकांकडे हेलपाटे मारायला लावणाऱ्या जिल्हा प्रशासनाकडे शेतकऱ्यांना ...