माजलगांव धरण गेल्यावर्षी परतीच्या पावसाने 24 तासांत मृत साठ्यातुन बाहेर येऊन शंभर टक्के भरुन वाहिले. त्यामुळे सध्या पावसाची परिस्थिती पाहता अशी परिस्थिती केव्हाही निर्माण होऊ शकते. त्यामुळे माजलगांव तालुक्यातील गोदावरी व सिंदफना नदीच्या काठावर असणा ...
बिंदूसरा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्याने या पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. भराव टाकून हे काम होत आहे. परंतु कायमस्वरूपी पुलाचे काम अगोदरच झाले असते, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती ...
: गेवराई येथील घाडगे दाम्पत्य हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सोमनाथ उर्फ सोम्या शेºया भोसले (१९ रा.गेवराई) हा सहा दिवसांपासून गेवराई ते अंबड अशी रिक्षा चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे ...
गणेश चतुर्थीपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली असून रविवारी जिल्ह्यातील बीड, आष्टी व पाटोदा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे ...
तालुक्यातील वासनवाडी येथे कुस्तीच्या फडात बाळू नामदेव पट्टेकर या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाला होता. त्यानंतर फिर्यादीस आरोपींकडून मारहाणीच्या धमक्या येऊ लागल्या. पोलिसांनी संरक्षण द्यावे तसेच आरोपींना अटक करावे अन्यथा चितेवर जिवंत समर्पणाची परवानगी द ...