ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल करू नकोस असे म्हणत व्याजाने घेतलेले पैसे परत करूनही त्रास दिला जात असल्याने म्हाळसजवळा येथील नारायण ऊर्फ वैभव विक्रम राऊत (३८) यांनी विषारी द्रव प्राशन करून जीवन संपविले. ...
ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल करू नकोस असे म्हणत व्याजाने घेतलेले पैसे परत करूनही त्रास दिला जात असल्याने म्हाळसजवळा येथील नारायण ऊर्फ वैभव विक्रम राऊत (३८) यांनी विषारी द्रव प्राशन करून जीवन संपविले. ...
शहरातील कृष्णानगर भागात जवळपास ३० जणांना रविवारी (दि. १७) अन्नातून विषबाधा झाली आहे. काल या भागात पित्राच्या जेवणाचा कार्यक्रम होता. यात जेवलेल्या लोकांचा यात समावेश आहे. ...
काही दिवसांपूर्वी शहरातील रविंद्र लताड यांच्या बॅंक खात्यात बॅंकेकडुन नजर चुकीने दीड लाख रूपये जमा झाले. लताड यांच्या हे लक्षात येताच त्यांनी प्रामाणिकपणे ती अतिरिक्त रक्कम बँकेला धनादेशाद्वारे परत केली. ...
अंबड येथील गोविंद शिवप्रसाद गगराणी या युवकाची काही दिवसांपूर्वी खंडणीसाठी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे या मागणीसाठी आज सकाळी शहरात सकल राजस्थानी समाजाच्या व ...
सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वळण रस्त्याचे काम घटस्थापनेपूर्वी पूर्ण झाले नाही तर शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याची सत्त्वपरीक्षा प्रशासनाला द्यावी लागणार आहे. ...