गेवराईतील घाडगे दाम्पत्य हत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. ते पेलत आठवड्यातच तिन्ही आरोपींना जेरबंद करीत या प्रकरणाचा पर्दाफाश केला. ...
अप्पासाहेब मुसळे मतिमंद शाळेतील गणेश गणेश दिनकर घाडगे (१८) या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्यावरून वाद निर्माण झाला होता. माहिती घेतली असता गणेशचा शाळेतील प्रवेशच नियमबाह्य असल्याचे समोर आले ...
बिंदुसरेच्या प्रवाहाचा जोर कमी झाला तर तीन दिवसामध्ये वाहून गेलेला पूल वाहतुकीसाठी पुन्हा तयार करता येईल तीन दिवसामध्ये हा पर्यायी रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला होईल, असे जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...
माजलगांव धरण गेल्यावर्षी परतीच्या पावसाने 24 तासांत मृत साठ्यातुन बाहेर येऊन शंभर टक्के भरुन वाहिले. त्यामुळे सध्या पावसाची परिस्थिती पाहता अशी परिस्थिती केव्हाही निर्माण होऊ शकते. त्यामुळे माजलगांव तालुक्यातील गोदावरी व सिंदफना नदीच्या काठावर असणा ...
बिंदूसरा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्याने या पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. भराव टाकून हे काम होत आहे. परंतु कायमस्वरूपी पुलाचे काम अगोदरच झाले असते, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती ...