येथील पुरातन बालाजी मंदिरात सुरु असलल्या ब्रह्मोत्सवात काढण्यात येणा-या उत्सव शोभायात्रेत भाविकांची गर्दी वाढत असून सहा दिवस चालणारा हा उत्सव शहरवासियांसाठी भक्तीची पर्वणी असतो. ...
कारखाने सुरु होऊनही ऊस दराबाबात भूमिका स्पष्ट केलेली नाही. याविरोधात तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांनी शेतकरी संघर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली विविध आंदोलने केली. या अंतर्गत शनिवारी माजलगाव बंदचे आवाहन केले होते. ...
शहरातील पेठबीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार जाधव यांची उचलबांगडी करून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षात रूजू होण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी नुकतेच दिले आहेत. ...
शहर स्वच्छतेसाठी तातडीने उपाययोजना करुन गुरुवारपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आणावी, नसता उद्भवणा-या परिणामास नगरपालिका जबाबदार राहील अशा शब्दात मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर यांना जिल्हाधिका-यांनी सुनावले. ...
बीड जिल्हा बँकेच्या कर्ज प्रकरणामध्ये माजी मंत्री शिवाजीराव पंडित आणि आमच्याविरुद्ध दाखल केलेले गुन्हे म्हणजे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी खेळलेले सुडाचे राजकारण होय, अशा शब्दांत जय भवानी साखर कारखान्याचे चेअरमन आ. अमरसिंह पंडित यांनी पत्रपरिषदेत आरो ...
पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर उसाला भाव देण्यात यावा, या मागणीसाठी तालुक्यातील शेतक-यांनी कोयता बंद आंदोलन करत आज राष्ट्रीय महामार्गावर क्र. २२२ वर रस्ता रोको केला. ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पाणंदमुक्ती अभियानात बीड जिल्ह्याने मोठी आघाडी घेतली असून, सहा महिन्यांच्या कालावधीत शौचालय उभारण्याचा १ लाखाचा आकडा पार केला आहे. ...