लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जात-पात, धर्माचे रंग आल्यामुळे राजकारण बदनाम झाले. परंतु साहित्य क्षेत्रातही हे रंग पाहावयास मिळतात, ही दुर्दैवी बाब होय. जिथे साहित्यातून विचार दिला जातो, तिथे तरी जाती-धर्माच्या भिंती नसाव्यात, असे प्रतिपादन ग्रामीण विकास ...
भविष्यात सामाजिक प्रश्न निर्माण होणार नाही ही संवेदनशीलता महत्वाची आहे. समाजातील मानसिकता बदलत नाही तोपर्यंत राजकारणात बदल होणार नाही. समाजातील स्त्रियांप्रमाणेच महिला पत्रकारांची स्थिती आहे. ओवरप्रोटेक्टिव्ह किंवा त्यांना काय येतं? म्हणून संबोधले जा ...
हैदराबादहून औरंगाबादकडे जाणारा तब्बल चार क्विंटल गांजा येथील स्थानिक गुन्हे शाखेने पकडला. यामध्ये दोन आरोपींसह १० टायर ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी रात्री आठ वाजता बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे करण्यात आली. ...