कृषी पंपाच्या वीज बिलाची रक्कम भरूनही वीज खंडीत केली. त्यामुळे तालुक्यातील तीन गावच्या २०० शेतक-यांनी सोमवारी डोणगाव फाट्यावर एक तास रास्ता रोको आंदोलन केले. ...
लुटारु टोळीचा म्होरक्या अट्टल गुन्हेगार विलास बडे हा धारूर पोलीस ठाण्यातून पळून गेल्याने खळबळ उडाली. राज्यातील १० जिल्ह्यांसह तमिळनाडू, कर्नाटकातील ४ जिल्ह्यांत त्याने धुमाकूळ घातला आहे. या सर्वांना तो हवा होता; परंतु धारूर पोलिसांच्या निष्काळजीपणामु ...
बील मागितल्याच्या कारणाावरून ग्राहकांनी हॉटेल मालकास बदडल्याची घटना पेठबीड भागात शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी पेठबीड पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सरकारकडून सामान्य जनतेवर अन्याय होत असून याच्या निषेधार्थ २५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर हल्लाबोल आंदोलन केले जात आहेत. कडा ते आष्टी दुचाकी रॅली काढत आष्टी तहसील कार्यालयावरही रविवारी राकॉच्यावतीने हल्लाबोल मोर्चा ...
प्रारब्ध घेऊन बसलात, पाप- पुण्याचा हिशोब लावत बसलात तर चालणार नाही. क्रांती महत्वाची आहे. जोपर्यंत कष्टकºयांना पेन्शन मिळत नाही तोपर्यंत सळो की पळो करुन सोडू. कष्टकºयांच्या प्रश्नांवर दोन महिन्यात सरकारने धोरण बदलले नाही तर मंत्र्यांची गाडी अडविल्याश ...
बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (एआरटीओ) पुन्हा एकदा शनिवारी चोरी झाली . सीसी टीव्हीसह संगणक, महत्त्वाचे दस्तऐवज आदी मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. वारंवार चो-या होत असल्याने अन् गैरप्रकारांना कार्यालयात निर्बंध नसल्याने अशा घटनांना निम ...
नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मे.वॅ.क्षमतेचे क्र . ७ व ८ हे दोन संच बंद ठेवण्यात आले असून केवळ संच क्रमांक ६ हा एकच संच सुरु होता. शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास २१६ मे.वॅ. विज निर्मिती चालू होती, तर दोन संच बंद असल्याने ५३४ मेगावॅट विजेची ...