साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कविसंमेलनात कवी मंडळींनी विविध विषयांवर आशयघन कविता सादर करीत रसिकांची दाद मिळविली. दुसरीकडे स्वतंत्र निर्माण केलेल्या व्यासपीठावर शिक्षक कवींनी शेतकर्यांच्या व्यथा-वेदनांंना आपल्या काव्यातून वाट मोकळी करून दिली. ...
ग्रामीण भागातील चित्र डोळ्यासमोर उभे करून विविध व्यक्तिरेखा आपल्या दमदार कथेतून सादर करणार्या शिक्षक कथाकारांनी शैला लोहिया व्यासपीठावरून रसिकांची मने जिंकली. ...
अंबाजोगाई - लातूर रोडवरील साखर कारखाना नजीक असलेल्या हॉटेलसमोर रविवारी रात्री झालेल्या इनोव्हा कारच्या भीषण अपघातात शाम बिडगर या युवकाचा जागेवरच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले. ...
आत्मविद्या म्हणजे स्वत:स जाणणे आणि साहित्य म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नाही. शब्दच्छल म्हणजे भाषेचा दुरूपयोग, उपमर्द, म्हणून खरे साहित्यिक त्या मार्गाने जात नाहीत ...
साहित्याचा उगम पुढच्या पिढीशी जोडता आला तर निश्चितच भावी पिढी सुसंस्कृत होईल, असे सांगून माणसाची अधोगती रोखण्याचे काम साहित्यातून होते, असे प्रतिपादन बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. ...
सतीश जोशीअंबाजोगाई (जि. बीड) : आत्मविद्या म्हणजे स्वत:स जाणणे आणि साहित्य म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नाही. शब्दच्छल म्हणजे भाषेचा दुरूपयोग, उपमर्द, म्हणून खरे साहित्यिक त्या मार्गाने जात नाहीत. ज्यांच्याकडे सत्त्व आहे, त्यांचे साहित्य दर्जेदार; परंतु ...
अंबाजोगाई येथे रविवारी सुरु झालेल्या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमलन समारोप सोमवारी सायंकाळी ६ वाजता संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ...
बीड जिल्हा हा खेळाडूंची खाण आहे, बीडचे नाव राज्य आणि देश पातळीवर झळकत आहे. खेळाडूंमुळेच खेळाला अधिक महत्व प्राप्त होत असते यासाठी चांगले खेळाडू तयार व्हावेत याकरीता दर्जेदार स्पर्धांचे सातत्याने आयोजन व्हावे असे प्रतिपादन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केल ...
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील २३० खाटाची शल्यचिकित्सालयीन बी विंग, शुश्रृषागृह व नूतन क्षयरोग कक्ष तसेच धर्मशाळा इमारात नूतन वास्तूंचा लोकार्पण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सं ...