बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर अवघड गेल्याने आलेल्या नैराश्यातून १८ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाई शहरातील नागझरी परिसरात उघडकीस आली. ...
देशसेवेसाठी प्राणाची बाजी लावून कर्तव्य बजावणाºया सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबांसाठी शहरात केंद्र सरकारकडून इ.सी.एच.एस पॉलिक्लिनिक रूग्णालय उभारले आहे. मात्र या रूग्णालयात पाणी आणि तेथे जाण्यासाठी रस्ता अशा सुविधाच नाहीत. याकडे नगर पालिकेचे दुर्लक् ...
दहावी, बारावी परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा मंडळ, शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाने कडक सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. केज तालुक्यातील विडा येथील परीक्षा केंद्रावर सोमवारी भरारी पथकाच्या पाहणीत परीक्षा हॉलमध ...
चार महिन्यांपूर्वीच फेसबुकवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे पे्रमात झाले. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, असे समजल्यावर ‘ती’ बीडला आली. ‘त्याची’ भेट घेताच आपला प्रियकर अवघ्या १७ वर्षाचा असून आपण त्यापेक्षा ९ वर्षांनी मोठे आहोत, हे ...
चार महिन्यांपुर्वीच फेसबुकवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात झाले. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, असे समजल्यावर ‘ती’ बीडला आली. ...
येथील गटसाधन केंद्रात बारावी व दहावीच्या तब्बल १,४२० उत्तरपत्रिका संशयास्पद पद्धतीने जळाल्यानंतर रविवारी शिक्षणाधिकारी बळीराम ढवळेंसह संबंधित शिक्षक आणि शिपाई अशा १४ कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून लेखी जबाब घेण्यात आले आहेत. ...
धुलीवंदनाच्या दिवशी झालेल्या भांडणाची फिर्याद पोलीस ठाण्यात देत आसल्याच्या कारणाहुन दोघांवर तलवारीने वार केले. यातील एकाचे बोटे तोडली. ही घटना माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे घडली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा ...
‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ हा सुविचार अगदी पहिलीतच आपल्याला मुकपाट होतो. परंतु याचे अनुकरण करण्यात आपणच कुठे तरी कमी पडत असल्याचे समोर येत आहे. प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष आहे. संघर्षमयी प्रवासातूनच आपल्याला यशाजवळ पोहचायचे असते. यशोशिखर ...
चार दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील ठेवीदारांनी शुभकल्याण मल्टीस्टेटच्या चेअरमन व संचालकांविरूध्द फसवणुकीच्या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची भेट घेवून तक्रार केली होती. ...