ऐन मकरसंक्रांतीच्या दिवशी शहरातील शंकरपार्वती नगरातील बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक आर.डी. नाकाडे व कन्हेरवाडी गावातील शिक्षक भक्तराम रघुनाथ मुंडे यांच्या घरात रविवारी रात्री चोरट्यांनी धुडगूस घालत दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. दोन्ही घटनांत नागर ...
बाजारात मोठ्याप्रमाणावर तूर विक्रीसाठी आलेली असतांना सुध्दा शासकिय धान्य खरेदी केंद्र सुरु झालेली नाहीत. यामुळे नाईलाजाने शेतकर्यांना खाजगी व्यापार्यांना हमीभावा पेक्षा 900 रूपये प्रतिक्विंटल कमी भावाने तूर विक्री करावी लागत आहे. ...
रविवारी मध्यरात्री येथील बसस्थानकात ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. रात्रीच्यावेळी हा खून असल्याचे बोलले जात होते. परंतु सकाळी याची चर्चा अपघातात झाली. त्यामुळे हा घातपात की अपघात? याबाबत शहरात चर्चेला उधान आले असून पोलिसांकडून प्रकरणाचा कसून तपा ...
माता मृत्यूदर कमी होऊन मुलींचा जन्मदर वाढावा, या उद्देशाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानात पुणे, मंबई आणि औरंगाबादसारख्या मेट्रो सिटींना मागे टाकत बीड जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. खाजगी डॉक्टरांच्या पुढाकारानेच हे शक्य झाल ...
गेवराई तालुक्यातील राजापुर येथील गोदापात्रात बोटीद्वारे सुरु असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यात आली. यामध्ये बोटीसह पोकलेन व दोन मोटारसायल असे लाखोंचे साहित्य जप्त केले आहे. मागील अनेक दिवसांपासून ही वाळू वाहतूक होत असल्याचे सांगण्यात आले. ...
हमीदराने खरेदीसाठी नाफेडच्या वतीने सुरु केलेले केंद्र १२ जानेवारी रोजी बंद झाली आहे. मागील दोन आठवड्यात बाजारात तेजीमुळे सोयाबीन उत्पादकांनी शासकीय खरेदी केंद्राकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. ...
मागील पाच वर्षांत १०२५ शेतक-नी मृत्यूस कवटाळले. त्या सर्व पात्र-अपात्र शेतक-यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये त्यांना कुठल्या योजनांची अन् सुविधांची गरज आहे, याची माहिती घेतली असता घरकुलाच्या योजनेसह आणखी कर्ज द्या, अशी माग ...
दोन घरफोड्या करुन तिसºया ठिकाणी हात साफ करण्यासाठी आले. यावेळी घरातील व्यक्ती जागी झाली अन् त्यांच्या मागे लागली. दोघांपैकी एक दरोडेखोर धावताना अंधार असल्यामुळे विहिरीत पडला, तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला. ही घटना शिरुर कासार तालुक्यातील पाडळी ये ...
मराठवाड्यात सर्वात जुना व कार्यक्षेत्राने मोठा असलेला साखर कारखाना म्हणून अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. मागील ५ वर्ष बंद असलेला कारखाना सुरु होईल व तो व्यवस्थित चालेल या बाबत अनेकजण साशंक होते. प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटांना व अडचणींच ...