माजलगाव तालुक्यात रविवारी सकाळी झालेल्या गारपिटीने जवळपास २०० हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज येथील महसूल विभागाचा अहवालावरुन दिसुन आहे. दोन दिवस उलटूनही अद्याप गारपीट झालेल्या गावात प्रत्यक्ष पंचनाम्याला सुरुवात झालेली न ...
रविवारी बीड तालुक्यातील पिंपळनेर, ढेकणमोहा, वांगी, शिवणी परिसरात सोम्य गारपीट झाली. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे पोहचला आहे. परंतू यात बीड तालुक्याचा उल्लेख ...
गेवराई तालुक्यातील धोंडराई जवळील साखरे वस्तीमध्ये रविवारी रात्री चोरट्यांनी तीन घरे फोडून धुमाकुळ घातला. चार ते पाच जणांना मारहाण करीत सोने, चांदीसह रोकड लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. उशिरापर्यंत गेवराई ठाण्यात ग ...
आष्टी तालुक्यातील कानडी शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक झाली. यामध्ये तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तरीही प्रतिकार करीत एका कुख्यात दरोडेखोरास ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून इतर ति ...
भारतीय हवामान खात्याच्या नागपूर व मुंबई केंद्राकडून मिळालेल्या सूचनेनुसार, येत्या 48 तासांमध्ये विदर्भामध्ये (विशेषत: अमरावती आणि नागपूर विभाग) व मराठवाड्याच्या बहुतांश भागात वादळीवा-यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. ...
माजलगांव तालुक्यातील अनेक गावांना रविवारी झालेल्या गारपिटीने तडाखा दिला. यात झालेल्या नुकसानीची पाहणी आज दुपारी माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केली. या वेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीची मदत ...
राज्यात गुटखा विक्री व उत्पादनांवर बंदी असतानाही परप्रांतातून दरमहा अंदाजे १०० कोटींच्या आसपास गुटखा चोरट्या वाहतुकीने येत असल्याची माहिती पुढे येत आहे. पोलीस, अन्न व औषधी प्रशासन वारंवार कारवाया करून गुटखा जप्त करून नष्ट करीत असले तरी या विभागात गुट ...
हैदराबादहून माजलगावकडे येणारा गुटख्याचा ट्रक माजलगाव पोलिसांनी पकडला. यामध्ये तब्बल १७ लाख रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शनिवारी रात्री तेलगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी केली. ...
डिसेंबरनंतर ओसरलेल्या थंडीमुळे वातावरण बदल होत असतानाच पुन्हा थंडीचा कडाका वाढल्याने विषाणूजन्य आजारांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला. महिनाभरापासून अशा आजारांचे रुग्ण उपचार घेत असतानाच फेब्रुवारी उजाडल्यापासून पुन्हा वातावरणातील बदलामुळे अशा रुग्णां ...
पाच दिवसांपासून बीड जिल्ह्यात कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग आणि किडीचा प्रादूर्भाव होत असतानाच रविवारी सकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे माजलगाव, गेवराई, शिरुर कासार, वडवणी तालुक्यामध्ये रबीची पिके तसेच फळबागांचे नुकसान झाले आहे ...