माजलगाव शहरासह तालुक्यात धुमाकूळ घालणाºया चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन टोळ्यांमधील चार चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून अद्याप दोघे फरार आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : येथील नगर परिषदेच्या नियोजन व विकास सभापती हनिफाबी शेख बशीर यांचा मुलगा शेख इम्रान याने त्याच्या खाजगी पोल्ट्रीफार्मवर एलईडी लाईट का लावत नाहीस म्हणत नगराध्यक्षांच्या दालनात उपस्थित नगरसेवकांसमोरच विद्युत अभियंता शतानिक ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सातारा जिल्ह्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या सातारा आणि बीडच्या पोलिसांना आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांनी मारहाण केली. ही खळबळजनक घटना बीड तालुक्यातील नाळवंडी येथील लक्ष्मी तांड्यावर ...
लोकमत न्यूज नेटवर्ककेज : मांजरा धरणाच्या दोन्ही कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्याच्या मागणीसाठी धरण परिसरातील पंधरा गावच्या शेतकºयांनी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता मांजरा धरणाच्या उजव्या कालव्यात सोडण्यात आलेल्या वाहत्या गळ्यापर्यंत खोल पाण्य ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहराची ओळख असणाऱ्या बिंदुसरा नदीच्या पात्रामध्ये झालेली घाण, वाढलेली झाडे, झूडपे, कचरा यामुळे नदीपात्र व परिसर अस्वच्छ झाला आहे. पावसाळ््यात नदीला येणाºया पाण्यामुळे पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्् ...
लोकमत न्यूज नेटवर्कशिरुरकासार : शुक्रवारी येथील नगर पंचायतच्या सभागृहात मतदान प्रक्रिया होऊन प्रथम नगराध्यक्ष राहिलेले रोहिदास गाडेकर पाटील यांची नगराध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्षपदी रुख्साना पठाण यांची निवड झाली.सतरा नगरसेवकांच्या नगरपंचायतमध्ये राष् ...
लोकमत न्यूज नेटवर्कवडवणी : नगरपंचायतच्या अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्याने येथील नगराध्यक्षपदी भाजपच्या मंगल राजाभाऊ मुंडे तर उपनगराध्यक्षपदी कमल राजेभाऊ पवार यांची बिनविरोध निवड झाली.येथील नगरपंचायतमध्ये १७ नगरसेवक, तर २ स्वीकृत नगरसेवक असे एकूण १९ ...
लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : येथील नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी अनिता नारायणकर तर उपनगराध्यक्षपदी सय्यद जरीना यांची बिनविरोध निवड झाली. येथील पंचायत समिती सभापती महिला असल्यामुळे खऱ्या अर्थाने पाटोद्यात महिलाराज अवतरले आहे.दोन्ही पदाधिकारी माजी मंत्री ...
शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने मांजरा धरणाच्या दोन्ही कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी तत्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी शेतकर्यांनी आज सकाळी अकरा वाजता उजव्या कालव्यातील पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले. ...