स्वयंपाक घराच्या खिडकीची जाळी काढून घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी दोन लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना अंबाजोगाई शहरातील हैदराबाद बँक कॉलनीत रविवारी पहाटे उघडकीस आली आहे. ...
शहराचे ग्रामदैवत श्री खंडेश्वरी मोतच्या शारदीय नवरात्र उत्सवास बुधवारपासून घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. मात्र, काळा हनुमान ठाणा ते मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काम राजकीय गटबाजीत अडकल्याने अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे यंदाही खंडेश्वरी देवीच्या भक्तांचा ...
दुष्काळ शिरूर तालुक्याच्या पाचवीलाच पुजला असून, हातात कोयता हे समीकरण टिकून आहे. यावर्षी सरासरीच्या निम्मादेखील पाऊस न झाल्याने तालुका होरपळून निघाला आहे. ...
शहरातून जाणारा खामगाव-पंढरपूर रस्ता हा जिव्हाळ्याचा प्रश्न असून, या रस्त्याची रूंदी शहरात १०० फुटाची झाली पाहिजे. या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे भाई अॅड.नारायण गोले यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलनास पोल ...
यंदा माजलगाव धरणाच्या कालव्यावर अवलंबून असलेले उसाचे पीक पाण्याअभावी व हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने धोक्यात आले आहे. त्यामुळे उसाचे वजन निम्म्याने घटणार आहे. ...
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गंत फळबाग लागवडीला चालना मिळावी, यासाठी शंभर टक्के अनुदान असणाऱ्या ३०० शेततळ््यांची निर्मिती केली जाणार आहे. जिल्हाभरातील शेतकºयांना या योजनेचा लाभ सोडत पद्धतीने दिला जाणार आहे. ...
कसलाही संबंध नसताना ‘आर्थिक’ फायद्यासाठी दुचाकीस्वारांची अडवणूक करणे शिवाजीनगर ठाण्यातील डीबी पथकातील कर्मचा-यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी त्यांचा ‘डिफॉल्ट रिपोर्ट’ तयार केला असून, सोमवारी तो पोलीस उपअधीक्षकांकडे पा ...
शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना सामान्य नागरिकांना माहीत होण्यासाठी अशा महाशिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध घटकांना एका छताखाली आणून त्यांच्यामार्फत शासनाच्या असणाऱ्या कल्याणकारी योजना सामान्य नागरिकापर्यंत पोहोचविल्या पाहिजेत. न्यायासोबतच सामान ...
बीड - जामखेड - नगर राज्य महामार्गावर अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर लोकांनी अतिक्रमणे केली आहेत. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून अरुंद रस्ते झाल्याने अपघात वाढले आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यात य ...