ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
राज्य शासनाचे यंदा १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी बीड जिल्ह्यात ३३ लाख वृक्ष लागवड करण्यात आली आहे. राज्यात सर्वात जास्त वृक्ष लगवड करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये बीडने तिसरा क्रमांक पटकावला आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून पावसाने ओढ दि ...
पूर्वीपासूनच बीड जिल्हा आणि परळी हे देशाच्या राजकारणाचे केंद्र बिंदू ठरले आहेत. कोणत्याही गोष्टीचा शुभारंभ मोठं मोठे नेते येथूनच करतात कारण हा जिल्हा सर्व सामान्य जनतेचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आहे. शेतकऱ्यांनी पशुपालनाचा व्यवसाय जोडधंदा म्हणून क ...
आगामी लोकसभा, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील होणाऱ्या विजयी संकल्प सभांचा शुभारंभ उद्या सोमवारी बीड येथून होत आहे. या सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार हे राज्य आणि केंद्र शासनाविरुद्ध रणशिंग फु ...
नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी शनिवारी उमापूर फाटा येथे धनगर समाज उन्नती मंडळाचे रवी देशमुख, संभाजी ब्रिगेडचे सोपान दळवी व ग्रा. पं. सदस्य मुबारक शेख यांच्या नेतृत्वात तब्बल दोन तास रास्ता रोको करण्यात आल ...
येथील स्वा.रा.ती. वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागात पुन्हा एकदा ५० वर्षीय रुग्ण महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करुन चार पीळ पडलेला साडेतीन किलो वजनाचा अंडाशयाचा गोळा काढून महिलेचे प्राण वाचवण्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संजय बनसो ...
तालुक्यात यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने तालुक्यातील खरीपातील पिके धोक्यात आली आहेत. तालुक्यातील सर्व लघुप्रकल्प कोरडेठाक पडले असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. ...
चोरीच्या गुन्ह्यात तपास करून पोलिसांनी हस्तगत केलेला ३ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल शनिवारी ११ फिर्यादी तसेच मुळ मालकांना सार्वजनिक कार्यक्रमात सनमानपूर्वक सुपुर्द करण्यात आला. येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. ...
नोटबंदीमुळे ओबीसींचे छोटे छोटे उद्योगधंदे बुडाले. त्यामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागली. काळा पैसा आला का ? दहशतवाद थांबला का ? हे ही झाले नाही, ते ही झाले नाही. या सरकारचं चाललं काय ? असा प्रश्न विचारत छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केल ...
जातेगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेने कर्जमाफी झालेल्या शेतक-यांना नवीन पीक कर्जासाठी शेतक-यांना त्रास देत पीक कर्ज देण्यास टाळाटाळ चालली आहे. याविरोधात जातेगाव येथे गुरूवारी या बँकेच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे. ...