पाणी पातळी खालावल्याने उभा ऊस वाळत आहे. मात्र, साखर कारखानदार कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करण्याऐवजी गेटकेनचा ऊस आणत आहेत. त्यामुळे शेतक-यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करावा या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सोमठ ...
प्रवाशांच्या बाजूला बसून हातचलाखी करीत बॅग व रोख रक्कम लंपास करणाºया महिला चोरट्यांची टोळी गजाआड केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी शिरूर तालुक्यात केली. ...
हेल्मेट सक्तीला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या पोलीस अधिकारी - कर्मचाºयांवर कारवाई केली. सोमवारपासून सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे. वाहनधारकांनी हेल्मेटचा वापर करुन सुरक्षितता बाळगावी तसेच सहकार्य बाळगावे असे ...
निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी आष्टी तालुक्यात अपेक्षित पाऊस पडला नसल्याने पाणीपातळीत वाढ झालेली नाही. अल्पशा पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु काही ठिकाणी पाऊस, तर काही ठिकाणी काहीच नाही. त्यामुळे अनेक ठिकाणची पिके पाण्याअभावी वाया गेली. ऊस, ...