मारामारी, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या परळी येथील चार गुंडांना बीड जिल्ह्यातून वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेले आहे. ...
गेल्या वर्षी बोंडअळीच्या प्रदुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई म्हणून शासनाच्या वतीने २५६ कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. पहिल्या दोन टप्प्यातील पैसे एप्रिल व जुलै महिन्यात आले होते. ...
भविष्यात पिण्याच्या पाण्याचा तसेच गुराढोरांच्या चा-याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याने माजलगाव तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी परभणी फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे सु ...
ऊसतोड कामगार संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूकदार यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. शासनाकडून ऊसतोड मजुरांची फसवणूक होत असल्याचा आरोप यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आला. ...
रूग्णांना होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी डॉक्टर्स प्रयत्नशील असतात. मोठ्या शहरातील डॉक्टरांना रूग्ण सेवेसाठी शहरात बोलावून सर्व सामान्य रूग्णांच्या चेहºयावर हसू फुलविण्याचे काम बीड शहरातील सामाजिक संस्था करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अ ...