तालुक्यातील भवानवाडी येथे झालेल्या विविध कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार शासकीय कार्यालयांमध्ये केल्याच्या कारणावरुन अमोल शिंदे नामक तरुणाला भवानवाडी येथील १० ते १५ जणांनी मारहाण केली. ...
शहरासाठी राखीव पाण्याचा स्त्रोत असणाऱ्या काळवटी तलावातील शेकडो मासे मृत्यूमुखी पडल्याचे उघडकीस आले आहे. नेमका कशामुळे हा प्रकार होत आहे, हे अद्याप निश्चित नसले तरी तलावाचे पाणी दूषित झाल्याने हा प्रकार घडला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅटच्या प्रथमस्तरीय तपासणीनंतर आता जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर, प्रत्येक गावातील, शहरातील मुख्य चौक, बाजार, नाका, शासकीय कार्यालये, सभांची ठिकाणे इत्यादी मोक्याच्या ठिकाणी फिरते वाहन पथकाद्वार ...
मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत केज मतदारसंघातील ग्रामीण भागातील ३५ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी दिली आहे. ...
जिल्ह्यातील ७०९ कामगारांना दिवाळी सणानिमित्त बोहणी, पगारी रजेचे ५७ लाख ९४ हजार ८८४ रुपये त्यांच्या बॅँक खात्यावर जमा करण्यात आले असून श्रमिकांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच बीड जिल्हा परिषदेच्या ३१ कर्मचाऱ्यांना जि. प. प्रशासनाने दिवाळीचे औचित्य साधत ...
प्रवासादरम्यान वाहकासोबत झालेल्या बाचाबाचीचा राग मनात ठेवून बस मधून उतरल्यानंतर वाहक- चालकास बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी रात्री १२.३० वाजता बीड बसस्थानकात घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, जखमी वाहक-चालकाव ...
सातशे वर्षांपूर्वी वारकरी सांप्रदायाने सामाजिक ऐक्याची परंपरा निर्माण केली. त्यामुळे वारकरी सांप्रदाय महान आहे, असे मौलिक विचार ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांनी व्यक्त केले. ...
शाळा-महाविद्यालयीन मुलीची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील ठाणे प्रमुखांना दामिनी पथकाची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
येथील राजयोग फाऊंडेशन व रोटरी क्लब आॅफ बीड मिडटाऊनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे दोन हजार कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. यावेळी महादेव महाराज चाकरवाडीकर यांची विशेष उपस्थिती होती. ...