सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी ही घोषणा केवळ जी.आर. काढण्यापुरती कागदावरच राहिली असून, प्रत्यक्षात उपाययोजना मात्र शून्यच असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे ...
श्रीगुरु बंकटस्वामी महाराज यांचे कार्य हे महाराष्ट्राला प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचाराची परंपरा या कार्यक्रमातून पहायला मिळत आहे. गौरव मातृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रम महाराष्ट्रात आदर्श आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव ...
पाण्यातून झालेल्या विषबाधेमुळे एका शेतकऱ्याच्या १२ शेळ्या मृत्युमुखी पडल्याची घटना दिवाळीच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील मादळमोही येथे घडली. यामध्ये एकूण २६ शेळ्यांना विषबाधा झाली होती. यामध्ये शेतक-याचे जवळपास सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले असून अद्य ...
जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे दिवाळीवर दुष्काळाचे सावट जाणवले. तरीही उत्साहाने दिवाळीचा सण सर्वत्र साजरा करण्यात आला. बाजारपेठेत दोन दिवसांची आणि तीही चाकरमान्यांची दिवाळी पहायला मिळाली. ...
सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी ही घोषणा केवळ जी.आर. काढण्यापुरती कागदावरच राहिली असून, प्रत्यक्षात उपाययोजना मात्र शुन्यच असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ...
निसर्गाची अवकृपा आणि इतर अनेक संकटे आली तरी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याप्रमाणे पंकजा मुंडे यांनी नेहमीच ऊस उत्पादक शेतक-यांसाठी न्याय भूमिका घेतली आहे. आता दुष्काळाचे संकट आपल्यासमोर उभा आहे. अशा परिस्थितीतही वैद्यनाथ सभासद शेतक-यांच्या पाठीशी ख ...