चार वर्षांपूर्वी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी बीड जिल्हा परिषदेतून कार्यमुक्त केल्यानंतर या २७९ शिक्षकांनी आमचा दोष काय? अशी विचारणा आणि न्याय देण्याची मा ...
शहरातील कारंजा भागातील एका पुस्तकाच्या दुकानास शॉटसर्किटमुळे आग लागली. यामध्ये लाखोंच्या किंमतीची पुस्तके जळून खाक झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. रविवारी पहाटे सव्वा एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...
दुष्काळाची दाहकता वाढली असून, शासनाच्या तवीने तात्काळ उपाययोजना सुरु कराव्यात या मागणीसाठी गुरुवारी राजुरी परिसरातील शेतकऱ्यांनी मुर्शदपूर फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला. ...
तालुक्यातील पात्रूड येथे नालीमध्ये एक दिवसाचे पुरूष जातीचे अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांना रडण्याचा आवाज आल्याने हा प्रकार समोर आला. अर्भकाला तात्काळ बाहेर काढून माजलगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती ...
येथील जिल्हा परिषदेंतर्गत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना त्यांच्या मुळ जिल्ह्यात रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले. ...
चिमुकल्यांपासून ते वृध्दापर्यंत गंभीर आजारांनी सर्वांनाच ग्रासले आहे. जिल्ह्यात मागील सहा वर्षांमध्ये ५८१ बालकांना हृदयाचे आजार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पैकी ३०६ बालकांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य क ...
शेतक-यांना अंधारात ठेवत दोन दिवसांपूर्वीच शासकीय खरेदी सुरु करुन व्यापाºयांचा माल खरेदीसाठी येथील पांढरपेशांनी लढवलेल्या नामी युक्तीचा भांडाफोड १६ नोव्हेंबर रोजी झाला. ...
माजलगाव तालुक्यातील सर्व तीन साखर कारखान्यांनी गेटकेन ऊस न आणता कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी तत्काळ न्यावा, २६५ जातीचा ऊस नेण्यास टाळाटाळ करु नये, मागील हंगामातील उसाची थकित रक्कम तत्काळ द्यावी आदी मागण्यांसाठी २१ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन क ...
धरणे आंदोलनाच्या दणक्याने २५ टँकर सुरू झाले. आंदोलनातील इतर प्रमुख मागण्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला कळविल्या, अशी माहिती राजेंद्र मस्के यांनी दिली. ...