तालुक्यात सन १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती उद्भवल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी सोयाबीन, कापसाचा पेरा जास्त केल्याने जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्याने कामाच्या शोधात मजुरांची भटकंती तर नागरिका ...
दोन महिन्यांपूर्वी पकडलेला ८ लाख २३ हजार ४०० रूपयांचा गुटखा पिंपळनेर येथे नष्ट करण्यात आला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन व पिंपळनेर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी केली. ...
एका प्राण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येतात. मात्र शेतकºयांप्रती कोणीच पुढे येत नाही. प्राण्यांप्रमाणेच शेतक-यांप्रती कोणीच संवेदनशिलता दाखवित नाहीत. केवळ राजकारण केले जाते, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी केला. ...
एकीकडे दुष्काळसदृश्य परिस्थिती, त्यामुळे सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. असे असले तरी आजही टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. दुष्काळचा गवगवा सुरु असतानाही बांधकामाचा सपाटा सुरु असल्याने संताप व्यक्त होत आहे. याकडे नगरपालिका व नगरपंचायतींकडून अर्थप ...
येथील जिल्हा परिषदेत आंतर जिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या ३०२ पैकी २७९ शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी या शिक्षकांनी उपोषण सुरु केले. तर शिक्षकांची बाजू मांडण्यासाठी मुंबईत गेलेल्या जि. प. च्या ...
पुढील सात महिन्यांत सुरू करावयाच्या छावण्यांत आणि लागणाऱ्या खर्चासह किती जनावरांना त्याचा लाभ होईल, याची गृहितके मांडणारा अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. ...
प्रादेशिक साखर संचालक औरंगाबाद विभाग कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ.प्रकाश पोपळे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद विभागातील ऊस उत्पादक शेतकरी, कारखानदार, व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदा ...
जिल्ह्यात २०१८-१९ या वर्षात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गंत २४९ नवीन योजनांना मंजुरी मिळाली आहे. मात्र यापुर्वी राबवण्यात आलेल्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, यापुर्वीच्या २५६ योजनांची कामे अर्धवट आहेत, त्यामुळे पाणी पुरवठा ...