बांधकाम मजूर, मिस्त्री आणि व्यावसायिकांनी विविध मागण्यांसाठी आज दुपारी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर समाजवादी पार्टीच्या वतीने थापी-टोकारा मोर्चा काढला. ...
यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतक-यांवर मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यावर मात करण्यासाठी शासन शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही कामगार व माजी सैनिक कल्याण,कौशल्य विकास तथा भुकंप पुर्नवसन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी गेवराई तालुक्यातील शिरसदेवी येथील शिवनेरी ढाब्यावर धाड टाकून गोवा बनावटीची तसेच देशी दारू व बिअरचा साठा जप्त केला. या साठ्याची किंमत साडेतीन लाखाच्या आसपास जाते. ...
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेचा फायदा बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाल्याचा दावा कृषी विभाग करीत असून दोन तालुक्यात झालेल्या घोटाळ्यांमुळे यावर्षी ...